अखेर ऋतु बदलला आणि पावसाला आला, पावसामुले नाकतोडा चे सारे खाद्य वाहून जाते. नाकतोड्या चे सारे खाद्य वाहून गेल्यामुळे भुकेने व्याकुळ झालेला तो नाकतोडा मुंगी जवळ आला व म्हणाला मला थोडे अन्न दे ना खायला ! पावसानेमुले माझे सारे अन्न वाहून गेले आहे.
मुंगी त्याला गंभीरपणे म्हणाली, आता कारे ? “मला त्या वेली तस हसत राहण्यापेक्षा, तू तुझी आपली कामे करून ठेवायची होतीस. त्यावेळी तसं केलं असतंस तर आज तुला अन्नाचा तुटवडा पडला नसता."
तात्पर्य -
आजच्या आबाद स्थितीत उद्याची आठवण ठेवावी व तरतूद करावी, नाहीतर कालगती मोठी वाईट असते, केव्हा कोणावर संकट येईल सांगता येत नाही, म्हणूनच दूर धोरण हवे !
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
More best stories -
3. The Ant and The Dove story.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _ - _
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
Smartbtechnic